संघटनांना आवर घाला त्यामुळे मूळ सुरक्षा रक्षक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत
Share

चंद्रकांत दादा गायकवाड
पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये खाकी वर्दी मिळावी म्हणून एक महिना झाला पण त्याचे अजून वितरण झाले नाही व शासन निर्णय होऊनही वितरण केले जात नाहीत त्यामुळे निळ्या वर्दी मुळे त्यांना तेथील लोकही जु मानत नाहीत त्यांना खाजगी सुरक्षा रक्षक संबोधले जाते हा अन्याय का?
सुरक्षारक्षक मंडळांनी भरती केलेल्या लोकांचे इंटरव्यू आस्थापना विभाग घेते ती पद्धत बंद करून तेथे माहितगार तज्ञांनी त्यांचे इंटरव्यू घ्यावेत व जिथे तीन-चार जणांची गरज असते तिथे दहा पंधरा जण पाठवले जातात व निवड काही ठराविक लोकांचीच होते हा अन्याय का? जिथे जेवढे लागतात तेवढेच बोलवावेत अशी मागणी प्रदेश राज्य अध्यक्ष शिवसंग्राम संघटना चंद्रकांत दादा गायकवाड यांनी केले