aappansare.in

पथनाट्याने रंगला ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

सामाजिक भान जपणारे दिग्दर्शक अरविंद भोसले यांची नवी कलाकृती स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी मांडणी झाली ती नाट्य सादरीकरणातून. रवींद्र नाट्यमंदिरातल्या रंगमंचावर रंगलेल्या बहारदार पथनाट्याने रसिकांची मने जिंकली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वच्छतेचं पथनाट्य सादर करीत पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला. […]

पिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृती

पिंपरी : मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणारा आहे, त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे. निमित्त आहे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अवकारीका’ या चित्रपटाचे. नेहरू नगर पिंपरी येथे शनिवारी ही जनजागृती करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत […]

मधुमाक्षिका पालन कृषि पूरक व्यवसाय नसून एक जबाबदारी : श्री.इंद्रजित बागल

पुणे दि: : राष्ट्रीय मधुमक्षिका बोर्ड दिल्ली अणि राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था,मॅनेज हैद्राबाद प्रयोजित अणि सेंटर फॉर ऍग्रीकल्चर अँड रूरल एमपॉवर्मेंट,केअर फॉउंडेशन इंडिया आयोजित “7 दिवसीय वैज्ञानिक मधुमाक्षिका पालन” प्रशिक्षणाचा समारोप आकाशवाणी भवन पुणे येथे उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.अवधूत कदम ( प्रमुख केअर फॉउंडेशन इंडिया यांनी केलीया कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्ह्णून श्री.इंद्रजित बागल […]

केंद्र सरकार श्रमिकांच्या हिताचे काम करत आहे – अर्णब चॅटर्जी

ज्योती सावर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मजदूर सेलच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र आणि ई-श्रमिक कार्डची नोंदणी पुणे : देशातील केंद्र सरकारने मागील दहा वर्षात १६९ हून अधिक श्रेणीतील कामगारांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ई-श्रमिक कार्डच्या माध्यमातून कामगारांना सक्षम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील आहे. आज देश चालवणारे आणि देश बनवणारे श्रमिक आहेत यामुळेच केंद्र सरकार श्रमिकांच्या हिताचे […]

अमेरिका स्थित भारतीयांना सरकारने आकर्षित केले पाहिजेत – कर्नल आठले

चीनला आव्हान देणारा भारत एकमेव देश पुणे (प्रतिनिधी ) ट्रम्प सरकार सध्या अमेरिकेतील भारतीयांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीचा विचार करता भारत सरकारने तेथील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञानां आपल्याकडे आकर्षित केले पाहिजेत. अमेरिका स्थित उच्च तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्या मदतीने आपल्या देशात जागतिक दर्जाची तंत्रज्ञान विकसित करून चीनला पायबंद घालता येईल. आता संधी आहे तर सरकार ने […]