सरकारी जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च करताना, संमलेनाध्यक्षांचाच् विसर…!संमेलनाध्यक्षा या ‘महीला साहीत्यीक व लेखीका’ असल्याने उल्लेख नाही काय..? काँग्रेस चा संतप्त सवाल… ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या जाहिरातीं मधून संमलेनाअध्यक्ष गायब पुणे : दि २१ फेब्रुमराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मायमराठीचा जागर देशाच्या राजधानीत करण्यासाठी“९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन” आज (जागतिक […]
ऑनर किलिंग च्या घटनांमध्ये फाशीची व मोका अंतर्गत तपासाची तरतूद करा : डॉ. सिद्धार्थ धेंडे सर्व दोषींना शिक्षा मिळे पर्यंत हा लढा सुरु ठेवला जाईल : राहुल डंबाळे भोर : ” विक्रम गायकवाड हत्यांकाडाच्या अनुषांगाने ग्रामीण भागातील दलित जनता एकटी नसून त्यांच्यासोबत शहर व राज्यातील आंबेडकरी समाज बांधव आहेत, हा विश्वास देण्यासाठी आजचा मूक मोर्चा […]
18 फेब्रुवारी रोजी भोर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार पुणे : भोर तालुक्यातील घोडदरी येथे विक्रम गायकवाड या बौद्ध युवकाची निर्घून हत्या करण्यात आहे. सदर गुन्हा हा ऑनर किलिंग च्या अनुषंगाने घडलेला असल्याने त्या दिशेने तपास व्हावा व यासाठी स्थानिक पोलिसांचे काम समाधानकारक नसल्याने पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक अर्थात एस आय […]
पुणे. ५ फेब्रुवारी २०२५. नवी पेठ. द हिंदू फाऊंडेशन च्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्टव संघटनेच्या आणि फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स, पुणे. यांच्या सहकार्याने रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ मानाची पुणे श्री स्पर्धा रंगणार आहे.सर्व युवकांना आकर्षित करणारा पुणे श्री २०२५ चा मानकरी हा या स्पर्धेत ठरणार आहे. पण याच […]
पुणे : जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३) व गट ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणात अविवाहित महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करण्यात यावा अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.मंत्री गोरे यांना दिलेल्या पत्रात मिसाळ यांनी म्हंटले आहे की, ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांक जीपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४ दिनांक १५ […]
सोलापूरकरच्या घराबाहेर रिपाइं चे तीव्र आंदोलन पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर याने महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम सोलापूरकर करत आहे. सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) […]