– पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सवा निमित्त विशेष गौरव पुणे : देशात विचार भिन्नता ही समस्या नाहीये. तर विचार शून्यता ही समस्या आहे. आपली कशा सोबत बांधिलकी आहे, हे लोकांना माहीत असले पाहिजे. पक्षात आणि संघटनेमध्ये कार्यकर्त्यांचा माणुस म्हणून विचार करायला हवा जो केला जात नाही. अलीकडे सत्ता येईल तिकडे नेते पळतात, सत्ता गेली की […]
निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यामध्ये अंतर्भूत करून आध्यात्मिक जागृति आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य -निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज दिल्ली, जानेवारी 2, 2025:- ‘‘निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यात सहभागी करून आध्यात्मिक जागृती आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य आहे.’’ असे प्रेरणादायक प्रतिपादन निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नववर्षाच्या शुभ प्रसंगी दिल्लीतील ग्राउंड नम्बर 8, निरंकारी चौक, बुराड़ी […]
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील विविध राज्यांच्या अंदाजपत्रकांचा अभ्यास करून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये बहुतेक सर्व राज्यांची कर्जे विवेकपूर्ण मर्यादेच्या पलीकडे गेलेली असून अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर व चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले. विविध राज्यांच्या अर्निबंध “रेवडी वाटप” अर्थव्यवस्थेचा केलेला पर्दाफाश. साधारणपणे पंचवीस वर्षांपूर्वी देशातील सर्व राज्यांनी “वित्तीय जबाबदारी व अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्याची” […]