माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू व एडीटीतर्फे ‘वंदन भारतमातेला’ आयोजन७०० गायक-वादकांच्या स्वरलहरिने संध्याकाळ गुलजारस्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन पुणे,२७ जानेवारी: पखवाजचा ताल, तबल्यावरील थाप, व्हायोलियनचा व गायकांचा सुर आणि भारत मातेला वंदन या नृत्याने उपस्थित हजारो श्रोते मंत्रमुग्ध झाले. तसेच ७०० हून अधिक गायक-वादकांच्या स्वरलहरिने सादर करण्यात आलेल्या ‘वंदन […]
एकमेकांचा आदर करत प्रेमपूर्वक कर्तव्यांचे पालन करावे पिंपरी, पुणे २७ जानेवारी, २०२५:निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित सामूहिक विवाह समारोहामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांतून व विदेशातून आलेल्या ९३ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. महाराष्ट्राच्या ५८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर […]
पुणे : कला, भारतीय संस्कृती आणि पर्यावरणाला समर्पित हिसारच्या , टैलेंटिला फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरीमध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान एक समूह कला प्रदर्शन ‘सप्तरंगी’ आणि सन्मान समारंभाचे आयोजन केले आहे. सप्तरंगी कला प्रदर्शनाचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 जानेवारी रोजी होणार आहे. या […]
जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगती नसूनं आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे पिंपरी, पुणे 27 जानेवारी, 2025: ‘‘जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगतीमध्ये नसून आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे.’’असे उद्गार निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थित मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. या तीन दिवसीय संत समागमाची […]
*संताची शिकवणुक सत्य, न्यायाची चाड असणारी व निर्भयतेची असल्याने.. *संतांच्या महाराष्ट्रात, संत संस्कारांचे अधिष्ठान बळकट होण्याची गरज..! – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी* पुणे : महाराष्ट्रात नुकत्याच बीड, परभणी, बदलापूर, ठाणे येथे घडलेल्या घटना या मानवतेस लाज आणणाऱ्या व देशात राज्याची बदनामी करणाऱ्या आहेत, तर दुसरीकडे संताची शिकवणुक सत्य, नैतिकता, मानवता व न्यायाची चाड असणारी व […]
पुणे : पुस्तक महोत्सवाला दुसऱ्या वर्षीही वाढता प्रतिसाद मिळाला. हा महोत्सव म्हणजे सामुहिक प्रयत्नांचा आविष्कार आहे. हा महोत्सव म्हणजे एका अर्थाने लोक चळवळ आहे. नजीकच्या काळात ट्रस्टचे मोठे दालन पुण्यात सुरू करण्यात येणार असून पुणे शहराला पुस्तकांची जागतिक राजधानी करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्ट […]
WhatsApp us